नवी दिल्ली, 16 मार्च 2023
सरकारच्या धोरणांमुळे साखर उद्योग स्वावलंबी झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे.
केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधानांनी ट्विट केले;
“शेतकरी बंधू-भगिनींच्या जीवनामध्ये आनंदाचा गोडवा यावा, अशी आपली इच्छा आहे. त्यांच्या कल्याणासाठी आमचे सरकार कोणतीही कसर बाकी ठेवणार नाही.’’
किसान भाई-बहनों के जीवन में खुशियों की मिठास यूं ही घुलती रहे, यही कामना है। उनके कल्याण के लिए हम कोई कोर-कसर नहीं छोड़ने वाले हैं। https://t.co/LT0yF9npiM
— Narendra Modi (@narendramodi) March 16, 2023
* * *
S.Patil/S.Bedekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com
/PIBMumbai
/pibmumbai
किसान भाई-बहनों के जीवन में खुशियों की मिठास यूं ही घुलती रहे, यही कामना है। उनके कल्याण के लिए हम कोई कोर-कसर नहीं छोड़ने वाले हैं। https://t.co/LT0yF9npiM
— Narendra Modi (@narendramodi) March 16, 2023