पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लॉकडाऊनचा कालावधी 3 मे 2020 पर्यंत वाढवण्याची घोषणा केली. आधीचा 21 दिवसांचा लॉकडाऊन आज म्हणजेच 14 एप्रिल 2020 ला संपणार होता.
कोरोनाविरुधाच्या लढाईत देशवासियांना उद्देशून आज केलेल्या भाषणात पंतप्रधान म्हणाले की सर्व राज्ये, तज्ञ व्यक्ती आणि जनतेकडून आलेल्या सूचनांचा विचार करूनच लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
जनतेने पुढच्या काळातही सामाजिक अंतर आणि लॉकडाऊनच्या सर्व नियमांचे दक्ष राहून पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले.
ज्या भागांमध्ये आता कोरोनाचा धोका कमी झाला आहे, अशा काही भागांमध्ये 20 एप्रिलनंतर लॉकडाऊनचे काही नियम शिथिल केले जाऊ शकतील, असेही त्यांनी सांगितले.
मात्र, 20 एप्रिलपर्यंत प्रत्येक गाव, प्रत्येक पोलीस ठाणे, प्रत्येक जिल्हा, प्रत्येक राज्य अशा सर्व ठिकाणी लॉकडाऊनची अंमलबजावणी कशी झाली, नियमांचे किती पालन केले गेले, हे काटेकोरपणे पहिले जाईल. या अग्निपरीक्षेत जे भाग यशस्वी होतील. जे भाग पुढे हॉट स्पॉट श्रेणीतून बाहेर पडतील आणि पुन्हा हॉट स्पॉट मध्ये जाण्याची शक्यता नसेल, त्या भागात काही आवश्यक कामांसाठी लॉकडाऊनच्या अटी 20 एप्रिलनंतर शिथिल केल्या जातील” असेही पंतप्रधानांनी सांगितले.
“मात्र, जर नियमभंग केला, किंवा त्या भागात कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता वाढली, तर शिथिलतेविषयीच्या सर्व परवानग्या रद्द केल्या जातील, असा इशाराही त्यांनी दिला. यासंदर्भात सरकारकडून उद्या सविस्तर मार्गदर्शक तत्वे जारी केली जाणार आहेत.
गरीब आणि रोजंदारीवर काम करणाऱ्या लोकांना लॉकडाऊन मुळे होणारा त्रास लक्षात घेऊन, कमी धोका असलेल्या भागात निर्बंध शिथिल करण्याचा विचार करत आहोत, असेही त्यांनी सांगितले.
“जे लोक रोजंदारीवर काम करतात, जे आपल्या चरितार्थसाठी रोजच्या मजुरीवर अवलंबून असतात, ते सगळे माझे कुटुंब आहे, त्यामुळे अशा सगळ्या लोकांना या संकटातून बाहेर काढण्याला माझे सर्वोच्च प्राधान्य आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेमार्फत अशा सर्वांना जेवढी शक्य आहे, तेवढी सगळी मदत सरकार करत आहे. त्यामुळे, लॉकडाऊनची मार्गदर्शक तत्वे निश्चित करतांना, त्यांचे हित सर्वात आधी लक्षात घेतले जाणार आहे.”
आपल्या भाषणात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त श्रद्धांजली अर्पण करत पंतप्रधान म्हणाले, “तुम्हा सर्वांना ज्या समस्यांचा सामना करावा लागतो आहे, त्याची मला पूर्ण जाणीव आहे.-काहींना अन्न, काहींना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याची समस्या, तर काही लोक आपले घर आणि कुटुंबांपासून दूर कुठेतरी अडकले आहेत. मात्र, आपल्या देशासाठी तुम्ही एखाद्या शिस्तबद्ध सैनिकाप्रमाणे एक नागरिक म्हणून आपले कर्तव्य पार पाडत आहात. हीच “आम्ही भारताचे लोक” या भावनेची शक्ती आहे, हीच एकात्मतेची भावना आपल्या संविधानाने आपल्याला शिकवली आहे.
देशात कोरोनाचा एकही रुग्ण नव्हता, त्यावेळीच भारताने सजग होत यासंदर्भात सक्रीय पावले उचलली, असे पंतप्रधानांनी सांगितले.आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे स्क्रीनिंग, 14 दिवस विलगीकरण कक्षात राहणे अनिवार्य, मॉल्स, क्लब, जिम बंद करण्याचा निर्णय फार लवकर घेण्यात आला. भारताने अगदी योग्य वेळी लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला, जो लॉकडाऊन आज संपतो आहे.
जगातील इतर प्रगत, मोठ्या आणि शक्तिशाली देशांमधील कोविड19 च्या प्रसाराची स्थिती बघता, तुलनेने भारतात चांगली परिस्थिती आहे, असे त्यांनी सांगितले.
“ एक किंवा दीड महिन्यापूर्वी, अनेक देशांमध्ये कोरोनाची स्थिती भारतासारखीच होती. मात्र आज, या सर्व देशांमध्ये भारताच्या तुलनेत कोरोना रुग्णांची संख्या 25 ते 30 टक्क्यांनी जास्त आहे. या सर्व देशांमध्ये अनेकांचे दुर्देवी मृत्यू झाले आहेत. जर भारताने, वेळीच एक सर्वसमावेशक आणि एकात्मिक उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला नसता, त्वरित आणि निर्णयक कृती केली नसती, तर भारतातील स्थितीही पूर्णपणे वेगळी राहिली असती.” असेही ते म्हणाले.
लॉकडाऊन लागू केल्यामुळे भारतात कोरोनाचा प्रसार नियंत्रित आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेला याचा खूप मोठा फटका बसणार आहे, हे जरी खरं असलं तरी, देशातील अनेक लोकांची आयुष्ये वाचवण्यासाठी हाच मार्ग योग्य ठरला आहे, असेही त्यांनी संगीतले.
“ अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने पाहिल्यास, हे आपल्याला खूप महागात पडेल, असे आता स्पष्ट दिसत आहे, मात्र भारतीयांच्या आयुष्याकडे बघितलं तर दोन्हीची काही तुलनाच होऊ शकत नाही. भारताकडे अतिशय तुटपुंजी साधने असतांनाही आपण निवडलेल्या मार्गाविषयी आज जगभरात चर्चा होते आहे.” असे ते म्हणाले
सध्या देशात, औषधे, आणि अत्यावश्यक वस्तूंचा पुरेसा साठा आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली. येत्या काळात आपली आरोग्ययंत्रणा अधिक बळकट करण्यासाठी वेगाने प्रयत्न सुरु आहेत, असेही त्यांनी सांगितले.
“जानेवारी महिन्यात आपल्या देशात कोरोना विषाणूची चाचणी करण्यासाठी फक्त एकच प्रयोगशाळा होती, मात्र आता 220 प्रयोगशाळा आहेत. जागतिक अनुभवावरून असे दिसते की, प्रत्येक दहा हजार रूग्णांसाठी देशात किमान 1500 ते 1600 खाटा उपलब्ध असाव्यात. आज आपल्याकडे एक लाख खाटा तयार आहेत. केवळ एवढेच नाही, तर 600 कोरोना समर्पित रुग्नालाये उभारण्यात आली आहेत. आपण आज जसे बोलतो आहोत, त्यासोबतच, या सुविधा वेगाने उभारण्याचे प्रयत्न सुरु आहेत
कोरोनाशी लढा देण्यासाठी पंतप्रधानांनी जनतेला सात पावलांचे पालन करण्यास सांगितले.
एक : घरातील ज्येष्ठ व्यक्ती, विशेषतः ज्यांना आधीपासून गंभीर आजार आहेत, त्यांची विशेष काळजी घेणे.
दोन: लॉकडाऊन आणि सामाजिक अंतराच्या लक्ष्मणरेषेचे काटेकोर पालन करणे.घरात बनवलेल्या मास्कचा न चुकता वापर करणे .
तीन: आयुष मंत्रालयाने रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी सांगितलेल्या सूचनांचे पालन करणे.
चार: आरोग्यसेतू app डाऊनलोड करून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न करणे, इतरांनी app डाउनलोड करण्यास प्रोत्साहन देणे.
पाच : गरिबांची काळजी घेणे, त्यांच्या अन्नधान्याच्या गरजा पूर्ण करणे.
सहा : जे लोक स्वतंत्रपणे एकटेच काही व्यवसाय किंवा उद्योग करत आहेत, त्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करणे, त्यांच्या उपजीविकेची काळजी घेणे.
सात: देशात कोरोनाविरुध्द पहिल्या फळीत उभे असलेले योद्धे म्हणजे आपले डॉक्टर्स, परिचारिका, सफाई कर्मचारी आणि पोलिसांना सन्मान आणि आदर देणे.
*****
G.Chippalkatti/R.Aghor/P.Kor
कोरोना वैश्विक महामारी के खिलाफ भारत की लड़ाई,
— PMO India (@PMOIndia) April 14, 2020
बहुत मजबूती के साथ आगे बढ़ रही है।
आपकी तपस्या,
आपके त्याग की वजह से भारत अब तक,
कोरोना से होने वाले नुकसान को काफी हद तक टालने में सफल रहा है: PM @narendramodi #IndiaFightsCorona
मैं जानता हूं,
— PMO India (@PMOIndia) April 14, 2020
आपको कितनी दिक्कते आई हैं।
किसी को खाने की परेशानी,
किसी को आने-जाने की परेशानी,
कोई घर-परिवार से दूर है: PM @narendramodi #IndiaFightsCorona
लेकिन आप देश की खातिर,
— PMO India (@PMOIndia) April 14, 2020
एक अनुशासित सिपाही की तरह अपने कर्तव्य निभा रहे हैं।
हमारे संविधान में जिस
We the People of India की शक्ति की बात कही गई है,
वो यही तो है: PM @narendramodi #IndiaFightsCorona
बाबा साहेब डॉक्टर भीम राव आंबेडकर की जन्म जयंती पर,
— PMO India (@PMOIndia) April 14, 2020
हम भारत के लोगों की तरफ से अपनी सामूहिक शक्ति का ये प्रदर्शन,
ये संकल्प,
उन्हें सच्ची श्रद्धांजलि है: PM @narendramodi #IndiaFightsCorona
लॉकडाउन के इस समय में देश के लोग जिस तरह नियमों का पालन कर रहे हैं,
— PMO India (@PMOIndia) April 14, 2020
जितने संयम से अपने घरों में रहकर त्योहार मना रहे हैं,
वो बहुत प्रशंसनीय है: PM @narendramodi #IndiaFightsCorona
आज पूरे विश्व में कोरोना वैश्विक महामारी की जो स्थिति है,
— PMO India (@PMOIndia) April 14, 2020
आप उसे
भली-भांति जानते हैं।
अन्य देशों के मुकाबले,
भारत ने कैसे अपने यहां संक्रमण को रोकने के प्रयास किए,
आप इसके सहभागी भी रहे हैं और साक्षी भी: PM @narendramodi #IndiaFightsCorona
जब हमारे यहां कोरोना के सिर्फ 550 केस थे,
— PMO India (@PMOIndia) April 14, 2020
तभी भारत ने
21 दिन के संपूर्ण लॉकडाउन का एक बड़ा कदम उठा लिया था।
भारत ने,
समस्या बढ़ने का इंतजार नहीं किया,
बल्कि जैसे ही समस्या दिखी, उसे,
तेजी से फैसले लेकर उसी समय रोकने का प्रयास किया: PM @narendramodi #IndiaFightsCorona
भारत ने holistic approach
— PMO India (@PMOIndia) April 14, 2020
न अपनाई होती,
integrated approach
न अपनाई होती,
तेज फैसले न लिए होते तो आज भारत की स्थिति कुछ और होती।
लेकिन बीते दिनों के अनुभवों से ये साफ है कि हमने जो रास्ता चुना है, वो सही है: PM @narendramodi #IndiaFightsCorona
अगर सिर्फ आर्थिक दृष्टि से देखें तो अभी ये मंहगा जरूर लगता है लेकिन भारतवासियों की जिंदगी के आगे,
— PMO India (@PMOIndia) April 14, 2020
इसकी कोई तुलना नहीं हो सकती।
सीमित संसाधनों के बीच,
भारत जिस मार्ग पर चला है,
उस मार्ग की चर्चा आज दुनिया भर में हो रही है: PM @narendramodi #IndiaFightsCorona
इन सब प्रयासों के बीच,
— PMO India (@PMOIndia) April 14, 2020
कोरोना जिस तरह फैल रहा है,
उसने विश्व भर में हेल्थ एक्सपर्ट्स और सरकारों को और ज्यादा सतर्क कर दिया है।
भारत में भी कोरोना के खिलाफ लड़ाई अब आगे कैसे बढ़े,
इसे लेकर मैंने राज्यों के साथ निरंतर बात की है: PM @narendramodi #IndiaFightsCorona
सभी का यही सुझाव है कि लॉकडाउन को बढ़ाया जाए।
— PMO India (@PMOIndia) April 14, 2020
कई राज्य तो पहले से ही लॉकडाउन को बढ़ाने का फैसला कर चुके हैं।
साथियों,
सारे सुझावों को ध्यान में रखते हुए ये तय किया गया है कि भारत में लॉकडाउन को अब 3 मई तक और बढ़ाना पड़ेगा: PM @narendramodi #IndiaFightsCorona
यानि 3 मई तक हम सभी को,
— PMO India (@PMOIndia) April 14, 2020
हर देशवासी को लॉकडाउन में ही रहना होगा।
इस दौरान हमें अनुशासन का उसी तरह पालन करना है,
जैसे हम करते आ रहे हैं: PM @narendramodi #IndiaFightsCorona
मेरी सभी देशवासियों से ये प्रार्थना है कि अब कोरोना को हमें किसी भी कीमत पर नए क्षेत्रों में फैलने नहीं देना है।
— PMO India (@PMOIndia) April 14, 2020
स्थानीय स्तर पर अब एक भी मरीज बढ़ता है तो ये हमारे लिए चिंता का विषय होना चाहिए: PM @narendramodi #IndiaFightsCorona
इसलिए हमें Hotspots को लेकर बहुत ज्यादा सतर्कता बरतनी होगी।
— PMO India (@PMOIndia) April 14, 2020
जिन स्थानों के Hotspot में बदलने की आशंका है उस पर भी हमें कड़ी नजर रखनी होगी।
नए Hotspots का बनना,
हमारे परिश्रम और हमारी तपस्या को और चुनौती देगा: PM @narendramodi #IndiaFightsCorona
अगले एक सप्ताह में कोरोना के खिलाफ लड़ाई में कठोरता और ज्यादा बढ़ाई जाएगी।
— PMO India (@PMOIndia) April 14, 2020
20 अप्रैल तक हर कस्बे,
हर थाने,
हर जिले,
हर राज्य को परखा जाएगा, वहां लॉकडाउन का कितना पालन हो रहा है,
उस क्षेत्र ने कोरोना से खुद को कितना बचाया है,
ये देखा जाएगा: PM @narendramodi #IndiaFightsCorona
जो क्षेत्र इस अग्निपरीक्षा में सफल होंगे,
— PMO India (@PMOIndia) April 14, 2020
जो Hotspot में नहीं होंगे,
और जिनके Hotspot में बदलने की आशंका भी कम होगी,
वहां पर 20 अप्रैल से कुछ जरूरी गतिविधियों की अनुमति दी जा सकती है: PM @narendramodi #IndiaFightsCorona
इसलिए,
— PMO India (@PMOIndia) April 14, 2020
न खुद कोई लापरवाही करनी है
और न ही किसी और को लापरवाही करने देना है।
कल इस बारे में सरकार की तरफ से एक विस्तृत गाइडलाइन जारी की जाएगी: PM @narendramodi #IndiaFightsCorona
जो रोज कमाते हैं,
— PMO India (@PMOIndia) April 14, 2020
रोज की कमाई से अपनी जरूरतें पूरी करते हैं,
वो मेरा परिवार हैं।
मेरी सर्वोच्च प्राथमिकताओं में एक,
इनके जीवन में आई मुश्किल को कम करना है: PM @narendramodi #IndiaFightsCorona
अब नई गाइडलइंस बनाते समय भी उनके हितों का पूरा ध्यान रखा गया है।
— PMO India (@PMOIndia) April 14, 2020
इस समय रबी फसल की कटाई का काम भी जारी है।
केंद्र सरकार और राज्य सरकारें मिलकर,
प्रयास कर रही हैं कि किसानों को कम से कम दिक्कत हो: PM @narendramodi #IndiaFightsCorona
हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर के मोर्चे पर भी हम तेजी से आगे बढ़ रहे हैं।
— PMO India (@PMOIndia) April 14, 2020
जहां जनवरी में हमारे पास कोरोना की जांच के लिए सिर्फ एक लैब थी,
वहीं अब 220 से अधिक लैब्स में टेस्टिंग का काम हो रहा है: PM @narendramodi #IndiaFightsCorona
भारत में आज हम एक लाख से अधिक Beds की व्यवस्था कर चुके हैं।
— PMO India (@PMOIndia) April 14, 2020
इतना ही नहीं,
600 से भी अधिक ऐसे अस्पताल हैं, जो सिर्फ कोविड के इलाज के लिए काम कर रहे हैं।
इन सुविधाओं को और तेजी से बढ़ाया जा रहा है: PM @narendramodi #IndiaFightsCorona
आज भारत के पास भले सीमित संसाधन हों,
— PMO India (@PMOIndia) April 14, 2020
लेकिन मेरा भारत के युवा वैज्ञानिकों से विशेष आग्रह है कि विश्व कल्याण के लिए,
मानव कल्याण के लिए,
आगे आएं,
कोरोना की वैक्सीन बनाने का बीड़ा उठाएं: PM @narendramodi #IndiaFightsCorona
हम धैर्य बनाकर रखेंगे,
— PMO India (@PMOIndia) April 14, 2020
नियमों का पालन करेंगे तो कोरोना जैसी महामारी को भी परास्त कर पाएंगे।
इसी विश्वास के साथ अंत में,
मैं आज 7 बातों में आपका साथ मांग रहा हूं: PM @narendramodi #IndiaFightsCorona
पहली बात-
— PMO India (@PMOIndia) April 14, 2020
अपने घर के बुजुर्गों का विशेष ध्यान रखें
- विशेषकर ऐसे व्यक्ति जिन्हें पुरानी बीमारी हो,
उनकी हमें Extra Care करनी है, उन्हें कोरोना से बहुत बचाकर रखना है: PM @narendramodi #IndiaFightsCorona
दूसरी बात-
— PMO India (@PMOIndia) April 14, 2020
लॉकडाउन और Social Distancing की लक्ष्मण रेखा का पूरी तरह पालन करें ,
घर में बने फेसकवर या मास्क का अनिवार्य रूप से उपयोग करें: PM @narendramodi #IndiaFightsCorona
तीसरी बात-
— PMO India (@PMOIndia) April 14, 2020
अपनी इम्यूनिटी बढ़ाने के लिए, आयुष मंत्रालय द्वारा दिए गए निर्देशों का पालन करें,
गर्म पानी,
काढ़ा,
इनका निरंतर सेवन करें: PM @narendramodi #IndiaFightsCorona
चौथी बात-
— PMO India (@PMOIndia) April 14, 2020
कोरोना संक्रमण का फैलाव रोकने में मदद करने के लिए आरोग्य सेतु मोबाइल App जरूर डाउनलोड करें।
दूसरों को भी इस App को डाउनलोड करने के लिए प्रेरित करें: PM @narendramodi #IndiaFightsCorona
पांचवी बात-
— PMO India (@PMOIndia) April 14, 2020
जितना हो सके उतने गरीब परिवार की देखरेख करें,
उनके भोजन की आवश्यकता पूरी करें: PM @narendramodi #IndiaFightsCorona
छठी बात-
— PMO India (@PMOIndia) April 14, 2020
आप अपने व्यवसाय, अपने उद्योग में अपने साथ काम करे लोगों के प्रति संवेदना रखें,
किसी को नौकरी से न निकालें: PM @narendramodi #IndiaFightsCorona
सातवीं बात-
— PMO India (@PMOIndia) April 14, 2020
देश के कोरोना योद्धाओं,
हमारे डॉक्टर- नर्सेस,
सफाई कर्मी-पुलिसकर्मी का पूरा सम्मान करें: PM @narendramodi #IndiaFightsCorona
पूरी निष्ठा के साथ 3 मई तक लॉकडाउन के नियमों का पालन करें,
— PMO India (@PMOIndia) April 14, 2020
जहां हैं,
वहां रहें,
सुरक्षित रहें।
वयं राष्ट्रे जागृयाम”,
हम सभी राष्ट्र को जीवंत और जागृत बनाए रखेंगे: PM @narendramodi #IndiaFightsCorona